पत्कालीन दुर्घटना वाढल्या आहेत कारण वाढती लोकसंख्या आणि येणार्या लोंढ्याना आवरण्यासाठी प्रशासनाला कोणतेच कायदेशीर अधिकार नाहीत रस्त्यावर अनधिकृत झोपडपट्ट्या फेरीवाले अतिक्रमण करून रहदारी चा मार्ग अडवून ठेवतात त्यामुळे पाणी तुंबणे ,वाहतूकीस अडथळा या सारख्या अनेक प्रश्न उद्भवतात यासाठी कडक कारवाई व स्वच्छता स्टकचरल ऑडीट यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणे हाच एकमेव उपाय आहे. राजन वसंत देसाई दादर मुंबई
आपत्कालीन व्यवस्थापन काय करते
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jun 2019, 5:42 am