बोरीवली येथील एमएचबी कॉलनीतील त्रिमुर्ती, स्नेहांकूर,श्री गणेश,तसेच आजूबाजूच्या इमारती मधील कचरा या रस्त्यावर टाकला जातो.याजागी झाडाच्या फांद्या. तसेच लाकडी सोफा आणि स्पिकर्स कित्येक दिवसापासून आहेत. कचरा नेणारी गाडी येते परंतु कचरा अर्धवट उचलून नेतात. सदर कर्मचार्यांना विचारले असता मोठी गाडी येणार तेव्हा सदर कचरा उचलणार. संबंधित अधिकारी लक्ष घालणार का?
कचरा कधी उचलणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2019, 5:45 am