निर्माल्य कलश कशासाठी? रिकामा निर्माल्य कलश आणि बाहेर निर्माल्याचा ढीग.. निर्माल्य कचऱ्यात न देता कलशात ठेवण्यामागे एक पवित्र भावना असते परंतु भांडुप छत्रपती शिवाजी महाराज तलावा जवळील हे दृश्य नागरीक आणि महा पालिका या दोघांसाठी डोळ्यात अंजन घालणारे आहे. रिकामा कलश आणि बाहेर निर्माल्याचा ढीग , भावनेस ठेच आणि अस्वच्छतेचा कळस , चित्र बदलणे आवश्यक, प्रत्येक नागरिकांची तसेच महापालिकेची जबाबदारी आहे.. विक्रम ब्रह्माजी गावडे भांडूप ( प. )
निर्माल्य कलश कशासाठी?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jun 2018, 5:36 am