राज्य सरकार आपल्या परीने उपाय करत आहे पण ते पुरेसे ठरतील असं वाटत नाही. कारण बरयाच गोष्टींची दखल घेतली गेली आहे असं वाटत नाही. मुंबईसारख्या शहरात दररोज हजारो लाखो लोक बस, रेल्वेने प्रवास करताना आपण बघतो. यावर उपाय काय? रोजच्या रोज कमावुन खाणारी किंवा ज्या लोकांचे हातावर पोट आहे अशा माणसांना तर प्रचंड गर्दीतून वाट काढत प्रवास करावा लागेलच. या सर्व बाबींचा विचार होणं आवश्यक आहे.
प्रशासनाने योजलेले उपाय तोकडे ठरतील का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Mar 2020, 5:44 am