कोणत्याही शहराचा विकास होण्यासाठी मनुष्यबळ महत्वाचे आहे. कितीही तंत्रज्ञान आले मनुष्यबळ तितकेच गरजेचे आहे. परंतु मुंबई महानगरपालिका आर्थिक तोट्यात आहे म्हणून मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना ती रिक्त पदे भरण्याची जबाबदारी टाळत आहे. आणि एकीकडे नको त्या गोष्ठीसाठी अनावश्यक खर्च करत आहे त्या पेक्षा मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे त्या कडे लक्ष देवून स्वच्छता पँटर्न यशस्वी होण्यासाठी हि भरती त्वरीत होणे गरजेचे आहे. अँड. गणेश शेळके
कामगार भरती होणे गरजेचे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Feb 2020, 5:46 am