प्रतापनगरातील वेल्डिंग्जच्या दुकानांमध्ये ताब्यांचे तार काढण्यासाठी वायर जाळण्यात येतात. दररोज हा प्रकार करण्यात येतो. त्यामुळे आसपासच्या प्रदूषणात वाढ होत आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही या धुराचा त्रास होत असल्याने त्यांनी मनपाला यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.- कृष्णकुमार दाभोळकर
रसतयावर वायु प्रदूषण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2019, 5:44 am