उदयनगर चौकात नादुरूस्त वाहनांची रीघ लागलेली असते. गेल्या काही दिवसांपूर्वी येथे एक ट्रक बंद पडला होता. रस्त्याच्या मधोमध हा ट्रक बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र प्रशासकीय यंत्रणेतील कोणीही या बाबीकडे लक्ष दिले नाही. त्याचा मनस्ताप या भागातील नागरिकांना सहन करावा लागला.- प्रदीप धुमाळ
नादुरूस्त वाहनांमुळे मनस्ताप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2020, 5:31 am