शहराच्या विविध भागात असलेले तलाव दूषित झाले आहेत. या जलाशयांची स्वच्छता करणे गरजेचे आहे. जलाशयांची स्वच्छता करून त्यात बोटींचे पर्यटन करता येणे शक्य आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर महसूलदेखील मिळू शकतो. परंतु या बाबीकडे महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास सपशेल दुर्लक्ष करीत आहे. जलाशयांच्या स्वच्छतेकडे स्थानिक स्वराज्य संस्थांनी अधिक गंभीरतेने लक्ष देणे यानिमित्ताने गरजेचे झाले आहे.- प्रवीण वारगन्हे
जलाशयांच्या स्वच्छतेकडे द्यावे लक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2018, 5:35 am