छत्रपती चौकात मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक वळविण्यात आली आहे. अवजड कामांमुळे जागोजागी धोक्याचा इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत मात्र, त्याच ठिकाणी बसण्यासाठी एक बाकही ठेवण्यात आला आहे. येथे केव्हाही अपघात होऊ शकतो त्यामुळे हा बाक हटवावा.
हा बाक कशासाठी?
Maharashtra Times 14 Feb 2017, 2:53 pm