अ‍ॅपशहर

हा बाक कशासाठी?

Maharashtra Times 14 Feb 2017, 2:53 pm
छत्रपती चौकात मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक वळविण्यात आली आहे. अवजड कामांमुळे जागोजागी धोक्याचा इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत मात्र, त्याच ठिकाणी बसण्यासाठी एक बाकही ठेवण्यात आला आहे. येथे केव्हाही अपघात होऊ शकतो त्यामुळे हा बाक हटवावा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज