मोकळ्या भागात जाळतात कचरानरेंद्र नगरातील बादील खेडा भागात दररोज कचरा पेटवून देण्यात येतो. परिसरातून वेचण्यात आलेला हा कचरा असतो. वेचण्यात आलेला काडीकचरा पेटविण्यात येऊ नये असे सक्त आदेश आहेत. त्यानंतरही सफाई कर्मचारी कचरा पेटवून देत आहेत. त्यामुळे पहाटेपासूनच परिसरातील वातावरण प्रदूषित होत आहे. हा प्रकार थांबविण्याची गरज आहे.- सुनील तरारे
मोकळ्या भागात जाळतात कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 May 2017, 5:38 am