अ‍ॅपशहर

कचरा जाळून प्रदूषण

Maharashtra Times 12 Aug 2016, 11:54 am
भगवाननगर बॅनर्जी ले-आउट परिसरात कचरा जाळण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात प्रदूषण वाढत आहे. यासंदर्भात वारंवार महापालिकेकडे तक्रार करण्यात आली. परंतु, कचरा जाळणाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम burnt garabge causes pollution in the are
कचरा जाळून प्रदूषण



-निशिकांत देशमुख

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज