मॉडर्न सोसायटी परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गोपालनगरातील भाजी विक्रेते उरलेली भाजी येथे आणून फेकत असल्याने या भागातील अस्वच्छता वाढतच आहे. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना महापालिकेने दंड ठोठविणे गरजेचे आहे. यासंदर्भात महापालिकेने उपाय करणे गरजेचे आहे.- कृष्णकुमार दाभोळकर
कचरा साचल्याने नागरिक हैराण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Nov 2019, 5:45 am