अ‍ॅपशहर

खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

Maharashtra Times 27 Feb 2017, 12:12 pm
वाडी परिसरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची समस्या आहे. येथील चांगले डांबरी रस्ते जलवाहिन्या आणि केबलच्या कामांसाठी खणून ठेवण्यात आले आहेत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. खणून ठेवण्यात आलेल्या रस्त्यामुळे या भागातील प्रदूषणात देखील वाढ झाली आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम citizens suffer bad road
खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त



- शुभम डहाणे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज