आयटी पार्क परिसरात बेशिस्त पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भागातून जाणे-येणे करणे अवघड झाले आहे. पोलिस विभागाचे या समस्येकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी शहर वाहतूक पोलिस विभागाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.- प्रदीप सोनी
बेशिस्त वाहनांमुळे नागरिकांना त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2019, 5:44 am