भारतनगर भागात अनेक ठिकाणी मोकाट डुकरांचा उपद्रव आहे. या भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचऱ्याची उचल करण्यात येत नाही. त्यामुळे डुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या समस्येकडे महापालिकेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.- विनित सोरटे
डुकरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Sep 2019, 5:44 am