नवनिर्माण सोसायटीमधील कचरा अनेक आठवड्यांपर्यंत उचलण्यात येत नाही. त्यामुळे या भागात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेकडून कचरा उचलण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेने यावर तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.- कृष्णकुमार दाभोळकर
कचऱ्याच्या ढीगाने नागरिक त्रस्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2019, 5:44 am