धंतोली परिसरात असलेल्या बागेच्या मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून कचरा साचला आहे. या कचऱ्यामुळे परिसरात मोकाट जनावरांचा मुक्तसंचार असतो. अनेक दिवसांपासून कचरा साचून असल्याने दुर्गंधीही पसरली आहे. यासंदर्भात नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार दाखल केली. मात्र त्यानंतरही महापालिकेचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.- सचिन जगताप
अस्वच्छतेच्या साम्राज्याने नागरिक हैराण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jan 2018, 5:31 am