गड्डीगोदाम परिसरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढिग साचले आहते. या भागाची नियमितपणे स्वच्छता होत नाही. मोकाट जनावरांचादेखील मुक्तसंचार आहे. तुंबलेल्या कचऱ्यातून दुर्गंधी पसरत आहे. मोकाट जनावरांमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे मनपाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.- पंकज डाकाहा
कचऱ्याने नागरिक बेहाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jun 2018, 5:39 am