सुभाषनगर परिसरातील जलाराम नगरात ट्रकच्या धडकेमुळे विजेचा खांब वाकला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा खांब वाकलेल्या अवस्थेत असून धोकादायक ठरत आहे. हा खांब बदलण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. परंतु वीज कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. - समीर रणदेरीया
विजेचा खांब ठरतोय धोकादायक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Sep 2017, 11:06 am