सौभाग्यनगर, माँ भगवतीनगर, अमरनगर, शेषनगर या भागातील पथदिवे दिवसाही सुरू ठेवण्यात येत आहेत. सायंकाळी अंधार पडण्यापूर्वीच अनेक भागातील पथदिवे सुरू होतात. एकीकडे भारनियमन सुरू असताना अशा प्रकारे पथदिवे सुरू ठेवणे चुकीचे ठरत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे गरजेचे आहे.- राजेश चिकटे
दिवसा पथदिव्यांचा उजेड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Nov 2017, 5:32 am