त्रिमूर्ती नगर परिसरातील पथदिवे दिवसा सुरू ठेवण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार घडत आहे. दिवसा सुरू राहणाऱ्या पथदिव्यांमुळे विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. याकडे महापालिकेच्या विद्युत विभागाने लक्ष देणे काळाची गरज आहे. एकीकडे भारनियमन सुरू असताना दुसरीकडे असा अपव्यय होणे योग्य नाही.- शंतनू भारतीय
दिवसा सुरू राहतात पथदिवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Nov 2017, 5:35 am