काही नागरिक किती संवेदनशून्य आहेत, याची प्रचीती बेसा रोडवर आली. चिंतामणीनगर परिसरात असलेल्या एका मोकळ्या भूखंडावर कुणीतरी मलमूत्राने भरलेले डायपर्स आणून टाकले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. अशा बाबींमुळे साहजिकच आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. ज्यांनी हे कृत्य केले, त्यांच्या मानसिकतेची कीवच करावीशी वाटते.
- राजू वाकडे
- राजू वाकडे