वांजरा भागातील म्हाडा कॉलनीत बगिच्यासाठी जागा सोडण्यात आली आहे. या जागेभोवती सुरक्षा भिंतही उभारण्यात आली आहे. मात्र मोकळ्या जागेवर गाजरगवत उगले आहे. तेथे कचरा साचला आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या समस्येवर महापालिकेने तातडीने तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.- सुनील अंभईकर
बगिच्यासाठी सोडलेल्या जागेत अस्वच्छता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Nov 2019, 5:43 am