शहरात सध्या एलईडी पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. हे पथदिवे टाकताना हलगर्जीपणा करण्यात येत आहे. अनेक खांबांच्या अर्थिंग तारा जमिनीच्या वर निघाल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी अपघात घडू शकतो. मात्र याकडे कंत्राटदार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. याविषयाची प्रशासकीय यंत्रणेने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.- अजय बलदौराम
एलईडीची जोडणी करताना हलगर्जीपणा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 May 2019, 5:43 am