पारडी, भरतवाडा, कळमना परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले. मात्र त्यानंतरही यासंदर्भात कोणतेही उपाय करण्यात आलेले नाहीत.- सतीश काळे
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Aug 2019, 5:44 am