सक्करदरा परिसरातील तिरंगा चौकातील फुटपाथवर अतिक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे फुटपाथ अरुंद झाले आहेत. लोकांना चालताना फुटपाथवरुन नव्हे तर रस्त्यावरुन चालावे लागते. अशात वाहनांची धडक लागून एखादा अपघात घडू शकतो. याकडे महापालिकेने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.- सुमित स्वसाकडे
अतिक्रमणामुळे फुटपाथ झालेत अरुंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jan 2019, 5:38 am