शांतीनगरातून वाहणाऱ्या नाल्यांभोवती असलेल्या सुरक्षा भिंती कमकुवत झाल्या आहेत. या भिंतींची गेल्या अनेक वर्षांपासून देखभाल, दुरूस्ती करण्यात आलेली नाही. कमकुवत असलेल्या या भिंती यंदाच्या पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.- नंदू कवाडे
नाल्यांच्या सुरक्षा भींती कमकुवत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jun 2019, 12:28 pm