गोपालनगर भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या भागातून चालणेही अवघड झाले आहे. पावसाने आता विश्रांती घेतली असली, तरी या खड्ड्यांमध्ये पाणी साचूनच आहे. मात्र या समस्येकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे.- कृष्णकुमार दाभोळकर
गोपालनगर भागात खड्ड्यांचे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Oct 2019, 5:42 am