पाचपावली या भागातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे कठडे तुटलेले आहेत. तुटलेल्या कठड्यांच्याऐवजी येथे दोरी बांधण्यात आली आहे. त्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या भागात तुटलेल्या कठड्यांमुळे अपघात झाल्यास जबाबदार कुणाला धरावे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.- तेजेंदरसिंग रेणू
उड्डाण पुलाचे कठडे तुटले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2017, 5:35 am