सीताबर्डी उड्डाणपुलाच्या खांबांचे विद्रुपीकरण झाले आहे. प्रत्येक खांबावर (पीअर) विविध प्रकारच्या जाहिराती, पत्रके, होर्डिंग्ज अवैधपणे चिटकविण्यात आले आहेत. याशिवाय उड्डाणपुलाच्या अनेक खांबांजवळ नियमितपणे कचरा जाळण्यात येतो. त्यामुळे अनेक खांब काळे पडले आहेत. संबंधित प्रशासकीय यंत्रणेने या प्रकाराला गांभीर्याने घेत कारवाई करणे गरजेचे आहे.- बाबा बनसोड
उड्डाणपुलाचे झाले विद्रुपीकरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Feb 2018, 5:33 am