वाठोडा परिसरातील लोककल्याण नगरात मोकळ्या प्लॉट्सचे रुपांतर कचरापेटी आणि गटारात झाले आहे. लोकांकडून या मोकळ्या भूखंडांवर कचरा फेकण्यात येतो. त्यानंतर पावसाचे पाणी या प्लॉट्सवर तुंबुन राहते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरत आहे. ही गटारे स्वच्छ करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.- सुशील हाडगे
मोकळ्या प्लॉटचे झाले गटार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Aug 2017, 5:40 am