हिंगणा रोड भागातील सुभाष नगर परिसरात रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अरूंद झाला आहे. अशात अर्धवट कामामुळे येथुन जाणे-येणे करणाऱ्यांना त्रास आणि डोकेदुखी सहन करावी लागत आहे.- मधुकर कडु
अर्धवट रस्ताकाम ठरतेय डोकेदुखी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Oct 2017, 5:31 am