अ‍ॅपशहर

शहराच्या सौंदर्याला ग्रहण

Maharashtra Times 27 May 2017, 8:04 pm
शुक्रवारी तलाव शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, हा तलाव आता कमालीचा अस्वच्छ होत आहे. त्याच्या किनारी असा कचरा साचलेला दिसतो. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला लागलेले हे ग्रहण आहे, असा मतप्रवाह व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage problem in pond
शहराच्या सौंदर्याला ग्रहण


-रितेश रुद्रकार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज