ग्रामीण भागातून मजुरीच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या श्रमिकांच्या तोंडाला मास्क नसतो. गेल्या काही दिवसांपासून शहरातील सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी वाढली आहे. त्यांच्या तोंडाही मास्क नसतो. त्यामुळे करोनासंदर्भातील उपाययोजनांना काही ठिकाणी खीळ बसत आहे. या गरीबांनाही व्यक्तीगत सुरक्षा आणि सामाजिक आरोग्य याबद्दल ज्ञान देणे गरजेचे झाले आहे.- विलास ठोसर
कसा कमी होईल करोना?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2020, 5:31 am