खामला परिसराच्या जवळ असलेल्या त्रिशरणनगरात पाण्याचा बेकायदा उपसा सुरू आहे. येथे असलेल्या बोअरवेलचे पाणी सार्वजनिक हितासाठी वापरण्यात येत नाही. त्यामुळे परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.- अतुल पोटदुखे
पाण्याचा बेकायदेशीर उपसा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jun 2019, 11:50 am