अल्प मनुष्यबळामुळे म्हाडा वसाहत वंजारा भागातील स्वच्छतेची कामे प्रभावित झाली आहेत. या भागात फारच क्वचित परिस्थितीत सफाई केली जाते. संपूर्ण परिसरासाठी मोजकेच स्वच्छता कर्मचारी आहेत. कचऱ्याची उचलही नियमितपणे केली जात नाही. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.- मनीष झाडे
मनुष्यबळाअभावी स्वच्छतेवर परिणाम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Dec 2019, 5:45 am