पाहल्याच पावसात अभ्यंकर नगर भागातील वस्त्यांमध्ये पाणी घुसले. ड्रेन लाईन ची सफाई पावसाळ्या अगोदर व्हायला हवी होती, परंतु महानगरपालिके च्या दुर्लक्ष करण्याच्या सवयी मुळे सफाई झाली नाही. त्याचा त्रास वस्तीतील नागरिकांना सोसावा लागत आहे. प्रभागातील नगरसेवक समस्या सोडविण्यास असमर्थ आहे. असा रोष नागरिक व्यक्त करीत आहेत.
पहिल्याच पावसात वस्त्या झाल्या जलमय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jun 2018, 5:42 am