त्रिमूर्ती नगरातील दुकानदारांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या जागांवर कब्जा मिळवला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात नागरिकांनी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे तक्रार केली. मात्र अतिक्रमण हटाव विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. याकडे महापालिकेने लक्ष द्यावे व अतिक्रमण हटवावे.- राकेश महाजन
दुकानदारांचे अतिक्रमण वाढले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jun 2017, 5:36 am