अ‍ॅपशहर

नाला अडला, कचरा वाढला

Maharashtra Times 3 Dec 2016, 12:26 pm
मानेवाडा भागातील विज्ञाननगर येथील नाल्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, बांधकामासाठी वापरण्यात आलेले दगड नाल्यातच टाकण्यात आल्याने पाणी अडले असून कचरा साचला आहे. घाण साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे डासांचा त्रासही वाढला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम increased waste
नाला अडला, कचरा वाढला


- समीर कुंभारे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज