सोमलवाडा परिसरातील अनेक रस्त्यांचे नव्याने सिमेंटीकरण करण्यात आले आहे. मात्र रस्त्यांना उतार आणि नाल्या नसल्याने पावसाचे पाणी वाहून जात नाही. त्यामुळे ते रस्त्यावरच साचले आहे. परिसरातील नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेकडे तक्रार केली. परंतु त्यानंतरही पाणी काढण्यात आलेले नाही.- योगेश विटनकर
पाणी साचल्याने नागरिकांना त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2019, 5:46 am