समतानगरातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. या भागातील बहुतांश रस्ते कच्चे आहेत. जड वाहनांमुळे त्यावर खड्डे पडतात. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणीही साचले आहे. त्यामुळे या भागात दररोज किरकोळ अपघात घडत आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती करणे नितांत गरजेचे झाले आहे.- सुशील शर्मा
रस्त्यांवर मोठे जीवघेणे खड्डे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2018, 5:36 am