हिंगणा येथील बन्सी नगरातील मोकळ्या प्लॉट्सवर कचऱ्याचे ढिग साचून आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या कचऱ्यात पाण्याचा निचरा झाल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. हा कचरा येथुन तातडीने उचलण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. - महेश चौधरी
नागरिकांचे जीवन धोक्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Aug 2017, 12:10 pm