प्रतापनगरातील नवनिर्माण सोसायटी भागातील कचरा आठवडाभर उचलला जात नाही. त्यामुळे या भागात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असते. यासंदर्भात सतत तक्रार करण्यात येत आहेत. परंतु त्यानंतरही या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.- कृष्णकुमार दाभोळकर
आठवडाभर उचलला जात नाही कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Nov 2019, 10:50 am