शहरातील अनेक भागांमध्ये मोकाट जनावरांचा संचार वाढला आहे. एका भागातून जनावरे पकडायची आणि दुसऱ्या भागात सोडून द्यायची, असा क्रम सध्या शहरात सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र या समस्येचे मुळापासून निराकरण करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.- अजय गुगीलवार
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2019, 5:44 am