ग्रेट नागरोड परिसरातील रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यावर जाळी बसविण्यात आली आहे. परंतु ही जाळी अत्यंत तकलादू आहे. त्यामुळे ती कधीही तुटू शकते. जाळी तुटून एखादा जीवघेणा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कुणाला धरावे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.- अभिजित दांडेकर
खड्डा ठरू शकतो जीवघेणा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jan 2018, 5:39 am