शहरातील अनेक चौकांमध्ये स्वयंचलित वाहतूक सिग्नल आहेत. परंतु या चौकांपैकी अनेक ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात नसतात. त्यामुळे लोक सर्रासपणे वाहतूक नियमांची पायमल्ली करतात. शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिस तैनात करण्यात यावे. जेणे करून लोक वाहतूक नियमांची पायमल्ली करणार नाहीत.- गिरीश मुसळे
पोलिस नसल्याने नियमांची पायमल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jul 2017, 5:30 am