काटोल रोडवरील राजनगर येथे कचरा नियमितपणे जाळण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील प्रदूषणात वाढ झाली आहे. कचऱ्यात अनेक घातक पदार्थ असल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या कचऱ्याची येथुन तातडीने उचल केली जाणे गरजेचे झाले आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.- जिया काझी
कचरा जाळल्याने होतेय प्रदूषण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2019, 5:39 am