अ‍ॅपशहर

रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रास

Maharashtra Times 22 Sep 2016, 3:11 pm
वर्धा मार्गावरील चिंचभवन पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याचे डांबरीकरण उखडल्याने अपघात होत आहेत. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम potholes
रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रास


- राजेश उमाटे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज