जयताळा रोड परिसरात आठवडी बाजार भरतो. या बाजाराला मोठे स्वरूप प्राप्त होते. बाजार संपल्यानंतर उरणारा भाजीपाला दुकानदार तेथेच फेकून मोकळे होतात. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे आता या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या भागात भाजीपाला आणि कचरा फेकण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी आता होत आहे.
- कुशल उमाळे
- कुशल उमाळे