अ‍ॅपशहर

दुर्गंधीने नागरिक झाले त्रस्त

Maharashtra Times 7 May 2017, 3:58 pm
जयताळा रोड परिसरात आठवडी बाजार भरतो. या बाजाराला मोठे स्वरूप प्राप्त होते. बाजार संपल्यानंतर उरणारा भाजीपाला दुकानदार तेथेच फेकून मोकळे होतात. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे आता या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या भागात भाजीपाला आणि कचरा फेकण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी आता होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम problem of bad smell
दुर्गंधीने नागरिक झाले त्रस्त



- कुशल उमाळे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज