मानेवाडा ते उदयनगर चौकमार्गावर असलेल्या रस्ता दुभाजकाचे काम अर्धवट आहे. या भागातील सिमेंट रस्त्यांवर वाळू आणि गिट्टी पडली आहे. त्यावरून वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. वाळू आणि गिट्टीमुळे मोठा अपघात झाल्यास यासाठी कुणाला जबाबदार धरायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.- मुकुंद सांबारे
अर्धवट दुभाजकामुळे अपघाताचा धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Dec 2019, 5:43 am